मुंबई, दि.७ मे
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.७ में २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४२.६३ टक्के मतदान झाले आहे.
तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे
लातूर – ४४.४८ टक्के
सांगली – ४१.३० टक्के
बारामती – ३४.९६ टक्के
हातकणंगले – ४९.९४ टक्के
कोल्हापूर – ५१.५१ टक्के
माढा – ३९.११ टक्के
उस्मानाबाद – ४०.९२ टक्के
रायगड – ४१.४३ टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग- ४४.७३ टक्के
सातारा – ४३.८३ टक्के
सोलापूर – ३९.५४ टक्के